बारामती : मराठा समाजाच्या आंदोलनाचा धसका घेत कायदा आणि सुव्यवस्थेवर ताण पडू नये म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमापासून दूर राहणे पसंत केले. ऊसाची मोळी टाकून…
आसू / प्रतिनिधी)- राज्यात या वर्षी अनेक भागात पाऊस कमी प्रमाणात पडला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी तसेच शेतकऱ्यांना दुष्काळीची दाहकता भासू नये म्हणून नीरा नदीवरील निरा-भिमा स्तरीकरण प्रकल्पाचे (उद्धट बॅरेजचे) दरवाजे…
मेकिंग महाराष्ट्र (प्रतिनिधी) निलेश निकम – मधल्या काळामध्ये बारामती शहरांमध्ये अपघाताचे प्रमाण बऱ्या प्रकारे वाढले होते यामध्ये युवकांचा अपघातात मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याचे देखील आपण वृत्तपत्राच्या माध्यमातून ऐकले किंवा वाचले…